जळगांव, दि. 27 :- राज्याचे कृषी, परिवहनमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे
पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांचा जनता दरबार दिनांक 31 मे रोजी 2013 रोजी
सकाळी 10-00 वाजता पदमालय शासकीय विश्रामगृह जळगांव येथे आयोजित करण्यात आलेला
आहे. तरी नागरिकांनी जनता दरबारात आपल्या
तक्रारी मांडण्याचे आवाहन प्रशासनार्ते करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment