Monday, 27 May 2013

पालकमंत्र्यांचा 31 मे रोजी जनता दरबार



       जळगांव, दि. 27 :- राज्याचे कृषी, परिवहनमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांचा जनता दरबार दिनांक 31 मे रोजी 2013 रोजी सकाळी 10-00 वाजता पदमालय शासकीय विश्रामगृह जळगांव येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी नागरिकांनी  जनता दरबारात ‍आपल्या तक्रारी मांडण्याचे आवाहन प्रशासनार्ते करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment