Thursday, 26 April 2012

1 मे वर्धापनदिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वाना उपस्थितीचे आवाहन

जळगांव दि. 26 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 52 वा वर्धापनदिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम दि.1 मे 2012 रोजी पोलिस कवायत मैदान, पोलिस मुख्यालय जळगांव येथे सकाळी ठिक 8 वाजता होणार आहे. तसेच संचलन समारंभ होणार आहे या कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी आणि जळगांव शहरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment